तीळ जाळिले तांदूळ । काम क्रोध
तैसेचि खळ ।।
कां रे सिणलासी वाउगा । न भजता
पांडुरंगा ।।
मानदंभासाठी । केली अक्षराची
आटी ।।
तर करुनि तीर्थाटन । वाढविला
अभिमान ।।
वाटिले ते धन । केली अहंता
जतन ।।
तुका म्हणे चुकले वर्म । केला अवघाचि
अधर्म ।।
//भक्ती कशी करू नये अध
Comments
No comments yet. Be the first to comment!