← मागील अभंग (64)
पुढील अभंग (66) →

अभंग क्रमांक: ६५


तीळ जाळिले तांदूळ । काम क्रोध
तैसेचि खळ ।।
कां रे सिणलासी वाउगा । न भजता
पांडुरंगा ।।
मानदंभासाठी । केली अक्षराची
आटी ।।
तर करुनि तीर्थाटन । वाढविला
अभिमान ।।
वाटिले ते धन । केली अहंता
जतन ।।
तुका म्हणे चुकले वर्म । केला अवघाचि
अधर्म ।।
//भक्ती कशी करू नये अध

अर्थ:
भक्ती कशी करावी: भक्तीचे वर्म जर ठाऊक नसेल तर चुकीच्या कारणासाठी भक्ती केली जाते आणि धर्म करूनही मग अधर्मच घडून येतो... Read More
← मागील अभंग (64)
पुढील अभंग (66) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!