अभंग क्रमांक: २८३
ज्याची खरी सेवा । त्याच्या भय
काय जीवा ।।
करिता स्वामीसवे वाद । अधिक अधिक
आनंद ।।
असावा तो धर्म । मग साहो
जाते वर्म ।।
वदे वाग्देवी । तुका विठ्ठली
गौरवी ।।
अर्थ:
ज्याची भक्ती खरी आहे त्याला देवाचे देखील भय राहत नाही, त्याच्याशी वाद घालताना तो मग मागे पुढे पाहत नाही, कारण तो जर केवळ त्याचा धर्मच करत असेल तर त्याचे वर्म देखील देवाला कळून चुकते...
Read More
ज्याची भक्ती खरी आहे त्याला देवाचे देखील भय राहत नाही, त्याच्याशी वाद घालताना तो मग मागे पुढे पाहत नाही, कारण तो जर केवळ त्याचा धर्मच करत असेल तर त्याचे वर्म देखील देवाला कळून चुकते
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!